असुरक्षितता नैसर्गिक आपत्ति ,चोरी यामुळे घरात ठेवलेले धन नष्ट होऊ शकते
धन वृद्धीची संधि मावळते
घरीच धन ठेवल्याने त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही
ऋण पात्रता न राहणे
बँकेशी व्यवहार केल्याने ऋण पात्रता वृद्धिंगत होते
|